तुमच्या फोनवरील स्पॅम कॉल्सचा त्रास होणार कमी, सरकार आणणार 'या' खास योजना

स्पॅम कॉल्स, स्पॅम मेसेजेस यामुळे आपल्याला बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. LocalCircles च्या सर्वेक्षणात तर असा दावा करण्यात आला आहे की, ६४% भारतीयांना दररोज ३ पेक्षा जास्तवेळा असे स्पॅम कॉल येतात. Truecaller च्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की भारत जगातील सर्वात स्पॅम कॉल्स येणाऱ्या देशांपैकी एक आहे. सरासरी, भारतीयांना दर महिन्याला प्रति वापरकर्ता सुमारे 17 स्पॅम कॉल तरी येतच असतात. असे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने "स्पॅम कॉल समस्या" संबोधित करण्यासाठी दूरसंचार प्रदात्यांसाठी काही नवीन नियम जाहीर केले आहेत. हे नियम आता मे महिन्यापासून लागू केले गेले आहेत. TRAI च्या स्पॅम विरोधी नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊ...

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/1LIjQ75

Comments

clue frame