4G : देशात वसई-विरारमध्ये सर्वात कमी 4G नेटवर्क

भारतात जवळपास सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 4G नेटवर्क लाँच केले आहे. रिलायन्स जिओनंतर 4G च्या ग्राहकांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०१६ ला रिलायन्स जिओ आल्यानंतर अन्य कंपन्यांनी 4G नेटवर्क लाँच केले. त्यामुळे कोणत्या भागात सर्वात जास्त 4G नेटवर्क मिळतेय, याची चर्चा होत असते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TJInEo

Comments

clue frame