Reliance Jio ची मोठी घोषणा, दिवाळीपर्यंत मुंबई, दिल्लीसह 'या' शहरांना मिळणार 5G नेटवर्क , पाहा डिटेल्स

Reliance: Jio 5G सेवा यावर्षी दिवाळीत लाँच करण्यात येईल असे, रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी सांगितले. सुरुवातीला, कंपनी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये Jio 5G सेवा सुरू करेल. पुढील वर्षी ते देशभरात लाँच होईल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GuJngDB

Comments

clue frame