ग्राहकांनी दिला Jio-Airtel-Vi कंपन्यांना जोरदार झटका

गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केल्याने ग्राहकांना झटका अशा बातम्या ऐकायला मिळत होत्या. परंतु एप्रिल महिन्यात ग्राहकांनी जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्यांना जोरदार झटका दिला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AkauOWh

Comments

clue frame