युवा वर्ग आणि सोशल मीडिया हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. या बदद्ल चिंता व्यक्त केली जात असताना वेगळी माहिती समोर येत आहे. भारतात अनेक तरूण सोशल मीडिया युजर्स त्यांचे फेसबुक, इंन्स्टाग्राम आणि टिकटॉक हे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट करत आहेत. या तरूणांच्या मते सोशल मीडियाचा वापर आणि त्यानंतर लागणारं त्याचं व्यसन या वेगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियाचा अती वापर केल्यानं वैयक्तिक हानी होत आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2W5NujC
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2W5NujC
Comments
Post a Comment