निवडणूक आयोगाने लोकसभेची घोषणा केल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली आहे. मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने cVIGIL हा मोबाइल अॅप लाँच केला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CenmvX
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CenmvX
Comments
Post a Comment