Airtel: एअरटेलने १६९ रुपयांचा प्लान बदलला

भारतीय टेलिकॉम इंडस्ट्री आता या स्तारवर पोहोचली आहे जेथे टॅरिफ प्लानमध्ये मोठे बदल पाहायला मिळत नाही. जिओने आपल्या टेरिफ प्लानमध्ये १५ महिन्यांपूर्वी बदल केले कारण जिओचे प्लान भारतीय टेलिकॉम बाजारातील बेस्ट टेरिफ प्लान आहेत. आता भारती एअरटेलने आपला १६९ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Fup2SO

Comments

clue frame