व्हॉट्सअॅपवर राहणार नजर

सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषत: व्हॉट्सअॅपवरून पसरणाऱ्या अफवांमुळे सध्या समाजमन व्यथीत आहे. वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या अफवांमुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे. या पार्श्वभूमीवर वारंवार आवाहन करूनही नेटिझन्स पुरेशी काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामु‌ळे यावर उपाय म्हणून आता केंद्र सरकारनेच व्हॉट्सअॅपला कडक पावले उचलण्याची ताकीद दिली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2uWuKrj

Comments

clue frame